Breaking

सरकार गेले म्हणून फिरले डोके , म्हणून म्हणतात ते ५० खोके ! उद्धव ठाकरेंना मंत्री गुलाबराव पाटलांचा टोला..

बुलडाणा
स्पॉट जळगाव जामोद
सरकार गेले म्हणून फिरले डोके , *म्हणून म्हणतात ते ५० खोके ! उद्धव ठाकरेंना मंत्री गुलाबराव पाटलांचा टोला..!*

बुलडाण्याच्या जळगाव जामोद येथे शिवसेना सभेत भाषण…!

बुलढाणा जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचे जळगाव जामोद येथे जाहीर सभा शिवसेना हिंदू गर्व गर्जना यात्रेला शिंदे गटाचे पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना भाषणात केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे ,राष्ट्रवादी ,काँग्रेस या महाविकास आघाडी वर जोरदार टोलेबाजी लगावली. पुढे म्हणाले सरकार गेले म्हणून फिरले डोके म्हणून म्हणतात ते 50 खोके असाही टोला उद्धव ठाकरे यांना मंत्री गुलाबराव पाटलांनी लगावला तसेच तशी मासोळी पाण्याशिवाय राहू शकत नाही तसे हे सरकार राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवाय राहू शकत नाही, असेही भाषणात टोला त्यांनी दिला.
Sound byte गुलाबराव पाटील पालकमंत्री बुलढाणा

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.